महाराष्ट्र
महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही ; खासदार संजय राऊत यांचे ट्विट

महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही.ballot पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही! लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!
खासदार संजय राऊत यांचे ट्विट