ताज्या घडामोडी

निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

मुंबई : (प्रतींनिधी) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर जनमत चाचणी (exit poll ) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिावाय मतदान  संपण्याच्या वेळेपूर्वी  48 तासाच्या कालावधीत  कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण  (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.