राजकीय
काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढत राहील ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई | दि. 23 | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांनी विधानसभेच्या निकालानंतर टिळक भवन, मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली या वेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.